शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आता कॉँग्रेसची लाट

By admin | Updated: October 2, 2014 00:13 IST

पतंगराव कदम : मोदींच्या सुनामीचा काळ संपला

सांगली : लोकसभा निवडणुकीत भाजप व मोदींची सुनामी होती. शंभर वर्षांतून एकदा सुनामी येत असते. त्यामुळे आता सुनामी संपली असून काँग्रेसची लाट आली आहे, असे मत माजी वनमंत्री पतंगराव कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांपासून आजअखेर महाराष्ट्रात पुरोगामी विचाराने कारभार चालला. महाराष्ट्राची जनता अशा विचारांनाच स्थान देते. आता काही लोक महाराष्ट्राचे तुकडे करू पहात आहेत. त्यांना जनता खड्यासारखे बाजूला करेल. त्याची सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वत्र काँग्रेसचे वारे आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत काँग्रेस पुढे येईल. पंधरा वर्षांत प्रथमच चारही पक्ष आमने-सामने आले आहेत. खुल्या पद्धतीने या निवडणुका होत असल्याने प्रत्येकाला त्यांची ताकद कळेल. संपूर्ण राज्यात सर्वाधिक प्रतिसाद काँग्रेसला मिळत आहे. त्यामुळे कुठेही पक्षाला अडचण नाही. बंडखोरांबाबत दोन दिवसात आम्ही योग्य भूमिका घेतली. अशा लोकांना समजावून सांगण्यात आले. पलूस-कडेगाव मतदारसंघात विरोधकांच्या स्टंटबाजीची कल्पना लोकांना आहे. आम्ही कामाच्या जोरावर, तर विरोधक स्टंटबाजीच्या जोरावर निवडणूक लढवित आहेत. या गोष्टींचा निवडणुकीत काहीही परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)