शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा हल्लाबोल

By admin | Updated: December 9, 2014 02:33 IST

सोयाबीन बुडाले, कापूस व धानाला भाव नाही. संकटग्रस्त शेतक:यांसाठी राज्य सरकारने तातडीने आर्र्थिक पॅकेजची घोषणा करावी, काँग्रेस आमदारांचे निलंबन मागे घ्यावे,

सभागृह चालू देणार नाही : शेतक:यांना पॅकेज जाहीर करा
नागपूर : सोयाबीन बुडाले, कापूस व धानाला भाव नाही. संकटग्रस्त शेतक:यांसाठी राज्य सरकारने तातडीने आर्र्थिक पॅकेजची घोषणा करावी, काँग्रेस आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. असा हल्लाबोल करीत प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी विधानसभेवर मोर्चा काढला. यात विदर्भातील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतक:यांना काँग्रेस सरकारने गेल्या तीन वर्षात 13क्क्क् कोटींची मदत केली. दुसरीकडे विरोधात असताना केलेल्या मागणीनुसार कापसाला भाव देण्याचे  भाजप नेते  टाळत आहेत. काही दिवस वाट बघितली परंतु निर्णय नाही. आता राज्यावर कर्जाचा डोंगर उभा असल्याचे सांगत आहे. नुसते गोड बोलून व जाहिरातबाजी करून लोकांची दिशाभूल करू नका. ते तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोर्चाला मार्गदर्शन करताना दिला. केंद्रात हुकूमशाही विचाराची माणसे सत्तेवर आली आहेत. ते घटना बदलायला निघाले आहेत. काँग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु आम्ही तो हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला. अपु:या पावसामुळे खरीप हंगामातील पीक बुडाले आहे. हवालदिल शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना तातडीने दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. शेतक:यांच्या मागण्यांवर विधिमंडळात उद्या आणि परवा चर्चा घडवून आणू. त्यानंरही निर्णय झाला नाही तर हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. 
काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन व आर्थिक पॅकेज यावर निर्णय झाला नाही तर तालुका व जिल्हा स्तरावर मोर्चे, धरणो आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. 
राज्यातील भाजप नेतृत्वातील सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. दुष्काळी परिस्थितीत केंद्र व राज्य सरकार शेतक:यांना मदत जाहीर करतील अशी अपेक्षा होती. परंतु या दृष्टीने कोणतीही पावले उचललेली नाही. शेतक:यांना पॅकेज देणार नाही तोर्पयत विधानसभेचे कामकाज चालू देणार नाही. असा इशारा विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. उपनेते विजय वडेट्टीवार, आमदार अमर काळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड, मुजफ्फर हुसैन यांच्यासह पक्षाचे आमदार व पदाधिकारी व्यासपीठावर होते. 
 
च्दुष्काळग्रस्त शेतक:यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी
च्काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मागे घ्यावे
 
शेतक:यांची दिंडी
शेतक:यांना न्याय मिळावा यासाठी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात आर्वी ते नागपूर अशी दिंडी काढण्यात आली. यात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. 
गर्दी न जमल्याने मोर्चाला उशीर
दीक्षा भूमी येथून सकाळी 11 वाजता मोर्चा निघणार होता. परंतु 12 वाजेर्पयत येथे गर्दी न जमल्याने मोर्चा उशिरा काढण्यात आला.