शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

काँग्रेसचा हल्लाबोल

By admin | Updated: December 9, 2014 02:33 IST

सोयाबीन बुडाले, कापूस व धानाला भाव नाही. संकटग्रस्त शेतक:यांसाठी राज्य सरकारने तातडीने आर्र्थिक पॅकेजची घोषणा करावी, काँग्रेस आमदारांचे निलंबन मागे घ्यावे,

सभागृह चालू देणार नाही : शेतक:यांना पॅकेज जाहीर करा
नागपूर : सोयाबीन बुडाले, कापूस व धानाला भाव नाही. संकटग्रस्त शेतक:यांसाठी राज्य सरकारने तातडीने आर्र्थिक पॅकेजची घोषणा करावी, काँग्रेस आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. असा हल्लाबोल करीत प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी विधानसभेवर मोर्चा काढला. यात विदर्भातील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतक:यांना काँग्रेस सरकारने गेल्या तीन वर्षात 13क्क्क् कोटींची मदत केली. दुसरीकडे विरोधात असताना केलेल्या मागणीनुसार कापसाला भाव देण्याचे  भाजप नेते  टाळत आहेत. काही दिवस वाट बघितली परंतु निर्णय नाही. आता राज्यावर कर्जाचा डोंगर उभा असल्याचे सांगत आहे. नुसते गोड बोलून व जाहिरातबाजी करून लोकांची दिशाभूल करू नका. ते तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोर्चाला मार्गदर्शन करताना दिला. केंद्रात हुकूमशाही विचाराची माणसे सत्तेवर आली आहेत. ते घटना बदलायला निघाले आहेत. काँग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु आम्ही तो हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला. अपु:या पावसामुळे खरीप हंगामातील पीक बुडाले आहे. हवालदिल शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना तातडीने दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. शेतक:यांच्या मागण्यांवर विधिमंडळात उद्या आणि परवा चर्चा घडवून आणू. त्यानंरही निर्णय झाला नाही तर हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. 
काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन व आर्थिक पॅकेज यावर निर्णय झाला नाही तर तालुका व जिल्हा स्तरावर मोर्चे, धरणो आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. 
राज्यातील भाजप नेतृत्वातील सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. दुष्काळी परिस्थितीत केंद्र व राज्य सरकार शेतक:यांना मदत जाहीर करतील अशी अपेक्षा होती. परंतु या दृष्टीने कोणतीही पावले उचललेली नाही. शेतक:यांना पॅकेज देणार नाही तोर्पयत विधानसभेचे कामकाज चालू देणार नाही. असा इशारा विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. उपनेते विजय वडेट्टीवार, आमदार अमर काळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड, मुजफ्फर हुसैन यांच्यासह पक्षाचे आमदार व पदाधिकारी व्यासपीठावर होते. 
 
च्दुष्काळग्रस्त शेतक:यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी
च्काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मागे घ्यावे
 
शेतक:यांची दिंडी
शेतक:यांना न्याय मिळावा यासाठी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात आर्वी ते नागपूर अशी दिंडी काढण्यात आली. यात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. 
गर्दी न जमल्याने मोर्चाला उशीर
दीक्षा भूमी येथून सकाळी 11 वाजता मोर्चा निघणार होता. परंतु 12 वाजेर्पयत येथे गर्दी न जमल्याने मोर्चा उशिरा काढण्यात आला.