शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाणीकपात रद्द करण्यावरून युतीत स्पर्धा

By admin | Updated: July 17, 2016 05:35 IST

तलावांमध्ये जलसाठा दररोज वाढत असल्याने वर्षभराचा निम्मा साठा सुरक्षित झाला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर पाणीकपात रद्द करून, त्याचे श्रेय खिशात घालण्यासाठी शिवसेना व भाजपामध्ये

 मुंबई : तलावांमध्ये जलसाठा दररोज वाढत असल्याने वर्षभराचा निम्मा साठा सुरक्षित झाला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर पाणीकपात रद्द करून, त्याचे श्रेय खिशात घालण्यासाठी शिवसेना व भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे़ पाणीकपात मागे घेण्यासाठी भाजपाने मागणी केल्यामुळे प्रशासनावर दबाव टाकून पाणीकपात सर्वात आधी रद्द करून घेण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू झाली आहे़ गेल्या काही दिवसांमध्ये प्रमुख तलावांत सुमारे सात लाख दशलक्ष लीटर्स जलसाठा जमा झाला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा चार लाख दशलक्ष लीटर्सहून अधिक आहे़ त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे़ पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने जास्तीत जास्त विकास कामांचे श्रेय खिशात घालण्यासाठी युतीमध्ये चढाओढ सुरूआहे़ बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा सदस्याने पाणीकपात मागे घेण्याची मागणी परस्पर केली़ त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता असून, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव यांनी तत्काळ आयुक्तांना पत्र लिहून पाणीकपात मागे घेण्याची मागणी शनिवारी केली़ (प्रतिनिधी)पुरेसा पाणीसाठा- मुंबईत दररोज ३,७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा केला जातो़ आॅगस्ट २०१५ पासून २० टक्के पाणीकपात लागू आहे़ गेल्या वर्षी आजच्या तारखेला तलावांमध्ये दोन लाख ७८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता़, या वर्षी आता सहा लाख ९८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे़