शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

एपीएमसी संचालक मंडळाला तूर्त दिलासा

By admin | Updated: June 28, 2014 00:45 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला आज तात्पुरता दिलासा मिळाला.

नवी मुंबई :  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला आज तात्पुरता दिलासा मिळाला. पणन संचालकांच्या बरखास्तीच्या आदेशास पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरिम स्थगिती दिली. याविषयी पुढील सुनावणी 24 जुलैला होणार आहे. 
पणन संचालक सुभाष माने यांनी गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.  जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री शशिकांत शिंदे, आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह 27 संचालकांच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.  या आदेशाविरुद्ध सभापती बाळासाहेब सोळसकर, संचालक अशोक वाळुंज, संजय पानसरे यांनी पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. संचालकांचे मत ऐकून पणनमंत्र्यांनी बरखास्तीच्या निर्णयास अंतरिम स्थगिती दिली आहे. 
पणनमंत्र्यांनी दिलेल्या स्थगिती आदेशात असे म्हटले आहे की, संचालक मंडळाची मुदत डिसेंबर 2क्13ला संपली आहे. यानंतर त्यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमाअंतर्गत 2 जूनर्पयत मुदतवाढ दिली होती. सदर मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा डिसेंबर 2क्14र्पयत मुदतवाढ दिली आहे. परंतु पणन संचालक, पुणो यांनी 26 जूनला संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी संबंधितांचे म्हणणो ऐकल्यानंतर व यापूर्वीच शासनाने संचालक मंडळास मुदतवाढ दिली असल्यामुळे व हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याविषयी सर्व बाजू बारीकपणो तपासून निर्णय घेणो आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
 
अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळसकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. जुन्या वादाचा राग मनात धरून ही कारवाई करण्यात येत आहे. संचालक मंडळाने एफएसआय प्रकरणी कोणताही घोटाळा केला नाही. संस्थेची व संचालकांची प्रतिमा मलिन केली जात असल्यामुळे अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.