शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

राज्यात थंडीचा कडाका वाढला

By admin | Updated: November 21, 2015 02:05 IST

गेल्या आठवड्यापासून राज्यातील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याने थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानात

पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यातील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याने थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानात १ ते दीड अंशाने घट नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी हवामानशास्त्र विभागाने, राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिक येथे ११.५ अंश सेल्सियस नोंदवले आहे.मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, महाबळेश्वर या शहरातील थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या शहरातील किमान तापमान १ ते दीड अंशाने घटले आहे. (प्रतिनिधी) महाबळेश्वरपेक्षा पुणे थंड : महाबळेश्वरपेक्षा पुणे, नाशिक, नांदेड, अहमदनगर, परभणी या शहरांतील किमान तापमान एक ते दीड अंशाने घटले आहे. त्यामुळे नागरिक आपल्या शहरातच महाबळेश्वरच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. शुक्रवारी महाबळेश्वर येथील किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले; तर पुणे (१२.९), अहमदनगर (१४.८), परभणी (१५.१), नांदेड (१२), अकोला (१५.६) व नागपूरमध्ये १४.९ तापमान नोंदविण्यात आले.