शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

स्वच्छता अभियानावरच प्रश्नचिन्ह!

By admin | Updated: January 23, 2017 03:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून देशभरात स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. या अभियानाची

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून देशभरात स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. या अभियानाची ‘पोल’खोलण्याचे काम शनिवारी औरंगाबाद महापालिकेने केले. स्वच्छतेच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला महापालिकेकडून चक्क १ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. राज्यातील पाचपेक्षा अधिक शहरांमध्ये या पथकाने पाहणी केली. त्यामुळे या अभियानाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी शैलेश बंजानिया यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांचे पथक २० जानेवारी रोजी शहरात दाखल झाले. पहिल्या दिवशी त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना अस्वच्छतेवर झापझाप झापले. दुसऱ्या दिवशी तर पथकाने कहरच केला. काही व्यापाऱ्यांना चक्क दंडही आकारला. दिवसभर पाहणी दौरा संपल्यावर मनपा अधिकाऱ्यांकडे प्रथम महागड्या दारूची ‘फर्माईश’ करण्यात आली. २० हजार रुपयांची दारूहवी, असा हट्ट पथकातील सदस्यांनी धरला. महागडे सिगारेट पाकीटही मनपा अधिकाऱ्यांना मागवायला लावले. त्यांचा हा अवतार पाहून मनपा अधिकारी थक्क झाले होते. शनिवारी शैलेश बंजानिया याने शहराला ‘टॉप २०’मध्ये आणण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांकडे चक्क अडीच लाख रुपयांची मागणी केली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या समन्वयक डॉ. जयश्री कुलकर्णी, घनकचरा सहायक प्रमोद खोब्रागडे यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. त्यांनी मनपा अधिकाऱ्यांमार्फत १ लाख ७० हजारांची लाच दिली. लाच स्वीकारताना शैलेश बंजानिया याला रंगेहाथ पकडण्यात आले. (प्रतिनिधी)