शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होणार !

By admin | Updated: November 7, 2016 10:13 IST

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात अखेर बदल होणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केल्यानंतर, शिक्षण आयुक्तांनी तसे आदेश दिलेत

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 7 -  इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात अखेर बदल होणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केल्यानंतर, शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश दिले आहेत. इयत्ता दहावीची बोर्डची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च 2016 दरम्यान होत आहे. परीक्षेचे वेळापत्रक 29 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले. वेळापत्रकानुसार 20 ते 23 मार्च 2017 या दरम्यान दहावीचे चार पेपर सलग आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी होती.
 
त्यामध्ये विज्ञान भाग 2, इतिहास-नागरिक शास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र आणि आयसीटी या चार विषयांचे (Information and Communication Technology) पेपर सलग आहेत. मात्र, चार विषयांच्या सलग पेपरमुळे अभ्यास कसा करणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर उपस्थित झाला होता.
 
 
त्यामुळे या विषयांच्या पेपरदरम्यान सुट्टी हवी, अशी मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती.  या मागणीची गांभीर्याने दखल घेत, शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 
 
दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातील अधिक माहिती https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.