शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया बदला - हायकोर्टाचे आदेश

By admin | Updated: April 4, 2015 05:16 IST

चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत दोष असल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने यात बदल

मुंबई : चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत दोष असल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने यात बदल करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यंदाचे अकरावीचे प्रवेश नवीन पद्धतीने झाले पाहिजेत, असेही न्यायालयाने शासनाला बजावले आहे.वैशाली दीपक बाफना यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. नरेश पाटील व न्या. ए. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांकडून खुलासा मागवला असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तसेच या प्रक्रियेबाबत विचार सुरू असल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.मात्र आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यात बदल होणे आवश्यक आहे. तेव्हा शासनाने या प्रक्रियेत बदल करावा व याचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे न्यायालयाने नमूद केले व ही सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली. (प्रतिनिधी)