शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

केंद्र सरकारने शेतमालाची आधारभूत किंमत वाढवावी

By admin | Updated: July 22, 2014 19:24 IST

केंद्र सरकारने कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, भुईमूग, धानाची आधारभूत किंमत वाढविण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी केली.

अकोला: केंद्र सरकारने कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, भुईमूग, धानाची आधारभूत किंमत वाढविण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी धोरण अवलंबविले असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते देशमुख यांनी केला.

राज्य सरकारने केंद्र सरकाराला कापूस- ६ हजार ५0५, सोयाबीन- ३ हजार ९९५, गहू- २ हजार ७७५, हरभरा-३ हजार ८७७, तूर-४ हजार ९६२, धान २ हजार ७७0, ज्वारी- २ हजार ३६८, मूग-४ हजार ९६२ आणि उडीदची आधारभूत किंमत ६ हजार १0 रुपये करावी, अशी शिफारस केली होती. मात्र केंद्राने कापसाची ४ हजार ५0, सोयाबीन-२ हजार ५६0, गहूू-१ हजार ४00, भुईमूग-४ हजार, तूर-४ हजार ३५0, धान-१ हजार ३६0, ज्वारी-१ हजार ५३0,मूग- ४ हजार ६00 आणि उडीदची आधारभूत किंमत ४ हजार ३00 रुपये जाहीर केली आहे. गत वर्षभरात उत्पादन खर्च १५ ते १६ टक्क्यांनी वाढला असून, केंद्र सरकारने आधारभूत किंमत केवळ १ ते २ टक्केच वाढविल्या आहेत. वाढती महागाई आणि शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यातील जनतेचा मोदी सरकारकडून अपेक्षाभंग झाल्याची टीका अनिल देशमुख यांनी केली.