शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

सोयाबीनचा पीक विम्यात समावेश करण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरणार!

By admin | Updated: August 17, 2014 00:04 IST

बुलडाणा येथे जिल्हानियोजन बैठकीत उप मुख्यमंत्री अजीत पवार यांनी ग्वाही दिली.

बुलडाणा: सोयाबीनचा पीक विम्यामध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरल्या जाईल, अशी ग्वाही राज्याचे उप मुख्यमंत्री अजीत पवार यांनी शनिवारी येथे दिली. सोयाबीनच्या पेरणीचा कालावधी उलटल्याचे कारण पुढे करीत, पीक विमा कंपन्यांनी सोयाबीनला विम्याचा लाभ दिला नाही. ही बाब केंद्राच्या अखत्यारीत येत असून, या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीमध्ये चर्चा केली जाईल व केंद्राकडे आग्रह धरल्या जाईल, असे उप मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेस संबोधित करीत होते. पावसाअभावी बुलडाणा जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याची बाब आढावा बैठकीत समोर आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही, तर पिके माना टाकतील. या संदर्भात प्रशासन दक्ष असून, तसा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. राज्यातील जे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले, त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून, ३१ डिसेंबरनंतर चारा टंचाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांणी यावेळी स्पष्ट केले.सोयाबीन हे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे पीक असून, पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे यावर्षी इतर पिकांची लागवड करता आली नाही. दरम्यान सोयाबीनसाठीची पीक विम्याची मुदत उलटली. याबाबत शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या असून, मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्यानंतर, केंद्राकडे आग्रह धरल्या जाईल, असेही ते म्हणाले.