शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

केंद्राकडून महाराष्ट्रासाठी ३१०० कोटींचे ‘दुष्काळ’ पॅकेज

By admin | Updated: December 29, 2015 17:56 IST

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी ३१०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २९ - महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्याल दुष्काळ निवारणासाठी ३ हजार १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मंगळवारी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह व कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 
मात्र सरकारच्या या निर्णयाबाबत विरोधकांनी नाराजी दर्शवली असून केंद्राने महाराष्ट्राला उशीरा व तुटपुंजी मदत जाहीर करत राज्याच्या तोडांला पानं पुसली आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यानी केली आहे. तर राज्याला देण्यात आलेले हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज असून या निधीमुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे निवारण होऊ शकते, असा विश्वास कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केला. 
महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने ३१०० कोटींची निधी मंजुर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अरुण जेटली, राजनाथ सिंह आणि राधामोहन सिंह यांचे ट्विट करुन आभार मानले आहेत.