शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर

By admin | Updated: May 27, 2014 05:43 IST

सेंट्रल बोर्ड आॅफ सेकेंडरी एज्युकेशन’ (सीबीएसई)च्या बारावी विद्यार्थ्यांचा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

पुणे : ‘सेंट्रल बोर्ड आॅफ सेकेंडरी एज्युकेशन’ (सीबीएसई)च्या बारावी विद्यार्थ्यांचा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांची सोमवारी दुपारी १२ वाजेपासूनच निकाल पाहण्यासाठी इंटरनेटपुढे गर्दी झाली होती. दरम्यान, सोमवारी फक्त चेन्नई विभागातील निकाल जाहीर झाला असून, उत्तरेकडील राज्यातील निकाल उद्या (दि. २७) जाहीर करण्यात येणार आहे. यंदा देशभरातील विविध शाळांमधील सुमारे १० लाख २९ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ६ लाख ३ हजार ६४ विद्यार्थी आणि ४ लाख २६ हजार ८१० विद्यार्थिनींचा समावेश होता. सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या वानवडी येथील शाळेचा निकाल ९९ टक्के लागला. कपिल आहुजा याने ९९ टक्के गुण मिळवून शाळेमध्ये पहिला येण्याचा मान मिळविला. शाळेतील ३६ मुलांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. कपिलने गणित विषयात १००पैकी १००, भौतिकशास्त्र विषयात १००पैकी ९५ गुण मिळविले. ईशा आगरवाल हिने रसायनशास्त्र विषयात १००पैकी १०० गुण तर, शगुफ्ता खान हिने जीवशास्त्र विषयात १००पैकी ९८ गुण मिळविले. प्रभात चलमेट्टी याने संगणकशास्त्र विषयात १००पैकी ९९ गुण मिळवून चमक दाखविली. (प्रतिनिधी)