शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

राज्यात नवीन कारागृह बांधा

By admin | Updated: December 31, 2016 03:07 IST

राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी व आरोपी कोंबण्यात आल्याने त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नवीन कारागृह बांधण्याचा

मुंबई : राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी व आरोपी कोंबण्यात आल्याने त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नवीन कारागृह बांधण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये स्वयंपाकगृह आणि अन्य सुविधांसाठीही जागा उपलब्ध करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.राज्यातील कारागृहांमध्ये आरोपी व कैदी यांना कोंबण्यात आले आहेत. त्यामुळे शौचालय, बाथरूम, किचन यांसारख्या अन्य सुविधांवर याचा परिणाम होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांनी राज्य सरकारला नवे कारागृह बांधण्याचा आदेश दिला. त्याचा आराखडा जानेवारी २०१७पर्यंत सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले. अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असलेले हे एक नवीन आदर्श कारागृह असावे, अशी आशा खंडपीठाने व्यक्त केली.आर्थर रोडमध्ये नेहमीच क्षमतेपेक्षा अधिक आरोपी व कैदी ठेवण्यात यायचे. परंतु, त्याला पर्याय म्हणून सरकारने तळोजा येथे नवे कारागृह बांधले. त्यामुळे आर्थर रोड येथील आरोपी व कैद्यांची गर्दी कमी झाली, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या शेख इब्राहिम अब्दुलने कारागृहाच्या स्थितीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.कारागृहाची स्थिती अत्यंत वाईट असून, ती हाताळण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी केली. (प्रतिनिधी)अपुऱ्या जागेत कैदीयापूर्वीच्या सुनावणीत राज्य सरकारने येरवडा कारागृहात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा चांगला असून, केवळ जागेची कमतरता असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. येरवडा कारागृहाची क्षमता २,३२३ इतकी असून, सध्या या कारागृहात सुमारे ६ हजार कैदी ठेवण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले होते.