शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

जीएसटीच्या नावाखाली मुंबई तोडण्याचा डाव

By admin | Updated: August 29, 2016 06:38 IST

वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) लागू करून त्याआधारे मुंबईचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप

ठाणे : वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) लागू करून त्याआधारे मुंबईचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट सुरू असल्याचा पुनरुच्चार केला. या कराची रक्कम गोळा करण्याचे अधिकार पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडेच राहू द्यावे, त्यातून गोळा झालेले पैसे त्यांच्याकडे राहतील. आपल्या हिश्शाची रक्कम त्यातून वसूल करून राज्य आणि केंद्राचा वाटा त्यांना देण्याची मुभा पालिकांना मिळावी. अन्यथा, पालिकांची आर्थिक घडी विस्कटेल, हा मुद्दाही त्यांनी जीएसटी अधिवेशनानिमित्ताने पत्रकार परिषदेत पुन्हा मांडला. पालिकांची आर्थिक स्वायत्तता केंद्र सरकारच्या हाती देण्यास मनसेचा विरोध असून, त्याला सर्वपक्षीय आमदारांनीही विरोध करावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. नव्या प्रणालीमुळे केंद्राकडून वेळेत पैसे आले नाहीत, तर शहरातील मोठ्या महापालिका कोलमडतील, असे त्यांनी स्पष्ट केले.पर्युषण पर्वात शाकाहारी-मांसाहारी सोसायट्यांचा वाद वाढवून भाजपा आपल्या मतपेटीवर डोळा ठेवत आहे. विशिष्ट समुदायाची मते पदरात पडावी म्हणून निवडणुकीच्या तोंडावर असे वाद वाढवले जातात, असा आरोप त्यांनी केला. महापालिका, विधानसभा, लोकसभेत अमराठींची संख्या वाढवण्यासाठीचा हा खटाटोप असल्याचा दावा त्यांनी केला.