शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

दोघा भावांनी काढला ४५ फूट विहिरीतील गाळ

By admin | Updated: May 16, 2016 05:06 IST

दोघा भावांनी कोणत्याही यंंत्राशिवाय महिनाभर परिश्रम घेऊन ४५ फूट विहिरीमधील दहा फूट गाळ काढला.

मानाजी धुमाळ,

सांगली-दुष्काळी परिस्थितीमध्ये रेठरेधरण (ता. वाळवा, जि. सांगली) येथील दोघा भावांनी कोणत्याही यंंत्राशिवाय महिनाभर परिश्रम घेऊन ४५ फूट विहिरीमधील दहा फूट गाळ काढला. शिवाय तो स्वत:च डोकीवरून वाहून विहिरीबाहेर टाकला.उत्तम व हणमंत पंडित पाटील अशी त्यांची नावे आहेत. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची व शेतीची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या पाटील बंधूंनी कष्टाच्या जोरावर शेती फुलवली. शेतीमध्ये उत्पन्न निघाले नसल्यामुळे आणि दुष्काळामुळे काम नसल्याने त्यांनी विहिरीमधील गाळ यारीच्या साहाय्याने काढण्याऐवजी स्वत:च काढण्याचा निर्णय घेतला. सकाळी सहा ते दुपारी एक व दुपारी तीन तास विश्रांती घेऊन पुन्हा दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंत श्रम करून टिकाव, खोरे व पाट्यांच्या साहाय्याने विहिरीमधील गाळ बाहेर काढला. विहिरीमध्ये सुरुवातीला दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे बादलीच्या साहाय्याने पाणी विहिरीबाहेर टाकले. एका महिन्यात सुमारे १० फूट म्हणजे साधारणत: १४ ट्रॉली गाळ उपसण्यात दोघांना यश आले.