शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

‘माजी मंत्र्यांच्या आशीर्वादाने लोकांना गंडा’

By admin | Updated: May 1, 2016 02:00 IST

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील एका बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने देशातील १२ लाख लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. गोल्ड क्वेस्ट, क्वेस्ट नेट, क्यू नेट

मुंबई : काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील एका बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने देशातील १२ लाख लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. गोल्ड क्वेस्ट, क्वेस्ट नेट, क्यू नेट आदी कंपन्यांच्या नावावर मल्टिलेव्हल मार्केटिंगचा वापर करून विजय ईश्वरन या श्रीलंकन व्यक्तीने कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माधव भांडारी बोलत होते. जन्माने श्रीलंकन असणारी विजय ईश्वरन ही व्यक्ती स्वत:ला परदेशस्थ भारतीय (एनआरआय) असल्याचे भासवत लोकांची फसवणूक करत आहे. ३० हजार रुपयांना एक डिस्क विकण्यात आली. भाभा अणुसंशोधन केंद्रात या डिस्कची तपासणी केली असता ती केवळ सामान्य काचेची असल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. यावरून केवळ ३० रुपयांची ही डिस्क ३० हजार रुपयांना विकण्यात आली. १२ लाख लोकांकडून या कंपन्यांनी १ ते ३ लाख रुपये गोळा केले. या कंपनीशी संबंधित विहान डायरेक्ट सेलिंग इंडिया या कंपनीचे एक मालक विख्यात क्रीडापटू मायकेल परेरा यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. परेरा हे गांधी कुटुंबीयांच्या अतिशय जवळचे आहेत. संपुआ सरकारने या प्रकरणी कोणतीही पावले उचलली नाहीत. हे प्रकरण दडपण्यात आले. (प्रतिनिधी)