शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

सैनिकांचे शौर्य व त्यागाला भाजपाने राजकारणाच्या आखाड्यात उतरविले- सुरजेवाला

By admin | Updated: February 19, 2017 17:11 IST

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर शरसंधाण साधलं आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर शरसंधाण साधलं आहे. भारतीय सैनिक आणि त्यांच्या पत्नींबद्दल सोलापुरातल्या एका प्रचार सभेवेळी विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांनी खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर याच मुद्द्यावर काँग्रेसनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. सैनिकांचे शौर्य आणि त्यागाला भाजपाने राजकारणाच्या आखाड्यात उतरविले, असं म्हणत सुरजेवाला यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच सेना-भाजपाची सत्ता म्हणजे भ्रष्ट प्रशासनाचं उत्तम उदाहरण आहे. भांडणाआडून सुरू असलेला खोटा घटस्फोट दोन्ही पक्षांनी तात्काळ थांबवावा, असंही ते म्हणाले आहेत. अलका केरकर शिवसेनेच्या आशीर्वादाने उपमहापौर आहेत. तर आजही यशोधर फणसे भाजपाच्या सहकार्याने स्थायी समितीवर टिकून आहेत. एकमेकांच्या गुन्ह्यातून युतीची सुटका होणार नाही. केडीएमसीमध्ये असाच खेळ केला. मुंबईकर जनता त्यांचा खोटा घटस्फोट खपवून घेणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपाने ५०० कोटी खर्च केले, हा खर्च कॅशमध्ये केला की प्लास्टिक मनीने ते आधी सांगावं, असं आव्हानही त्यांनी भाजपाला दिलं आहे.