शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

‘भाजपाला निवडणुकीत फटका बसेल’

By admin | Updated: February 14, 2017 03:37 IST

भाजपा सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला, पण त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांना प्रचंड त्रास झाला. त्यांना रांगेत उभे राहावे लागले.

जळगाव : भाजपा सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला, पण त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांना प्रचंड त्रास झाला. त्यांना रांगेत उभे राहावे लागले. ग्रामीण भागात या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या मनात राग असून तो, जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानातून व्यक्त होईल. भाजपाला नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सोमवारी भोकर येथे केले.शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सुरेशदादा जैन यांची ही पहिलीच सभा होती. ते म्हणाले, शेतकरी अडचणीत आहेत. त्यांचे कर्ज माफ व्हावे. शेतीची कर्जमाफी व्हावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मागील तीन वर्षे सरकारकडे मागणी करीत आहेत. वारंवार हा मुद्दा शिवसेनेकडून सरकारकडे मांडला जात आहे. सरकारने त्याबाबत सकारात्मक विचार करायला हवा. शिवसेना फक्त मते मागत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी सतत आग्रही असते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिकाही शिवसेनेची आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)