शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

भाजपा थापाड्यांचा पक्ष

By admin | Updated: October 10, 2015 01:25 IST

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅकेजची घोषणा करणाऱ्यांना गेले वर्षभर विकासाचा विसर पडला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर पाकीट वाटत फिरत आहेत. वाटेल ती आश्वासने

कल्याण : केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅकेजची घोषणा करणाऱ्यांना गेले वर्षभर विकासाचा विसर पडला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर पाकीट वाटत फिरत आहेत. वाटेल ती आश्वासने देऊन नागरिकांची फसवणूक करणारा भाजपा हा थापाड्या पक्ष असून, त्याच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणात केले.स्पोटर््स कॉम्प्लेक्सच्या सभागृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ठाकरे बोलत होते. ‘राज्यात नवीन सरकार येऊन कोणताही फरक पडलेला नाही. जे काँग्रेसवाले करायचे, तेच आता भाजपा करीत आहे. ‘१०० दिवसांत अच्छे दिन’ येणार होते, पण हाताला काहीच लागले नाही. आधी काँग्रेसने लुटले, परंतु भाजपाने तर एका वर्षातच लुटले. दुष्काळ जाहीर न करता, दुष्काळ निवारण करासाठी लुटालूट सुरू केली आहे. दुष्काळ तर जाहीर करा, मगच पेट्रोल, डिझेलचे दर वाढवा,’ असा आरोप त्यांनी केला. ‘कल्याण-डोंबिवलीत लुटताना एकत्र होते, आता वेगळे होऊन एकमेकांना शिव्या घालत आहेत,’ अशा शब्दांत ठाकरे यांनी शिवसेनेवरही तोफ डागली, तसेच पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवरही टीका केली. भाजपातील जातीपातींना खतपाणी घालणाऱ्यांपासून सावध रहा. २० आॅक्टोबरनंतर चार ते पाच जाहीर सभा घेणार आहे. विकले जाऊ नका व विकले गेल्यास नोटा खऱ्या आहेत की नाही, ते तपासून घ्या,’ असा टोला ठाकरेंनी हाणला. (प्रतिनिधी)अ‍ॅपची योजना राबविणार!‘नाशिकचा सर्व कारभार मी अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविला आहे. त्यामुळे नागरिकांना पालिकेचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. अशीच योजना कल्याण-डोंबिवलीत राबविण्याची माझी योजना आहे,’ असे ते म्हणाले.