शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर भाजपा ठाम

By admin | Updated: September 19, 2014 02:32 IST

विकास आणि सुविधांबाबत विदर्भावर आजर्पयत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अन्याय केला आहे.

देवेंद्र फडणवीस : विदर्भावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अन्याय केला 
कोल्हापूर : विकास आणि सुविधांबाबत विदर्भावर आजर्पयत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र एकसंध ठेवणार, असे म्हणण्याचा अधिकार नाही. स्वतंत्र विदर्भाबाबतची आमची मागणी सैद्धांतिक असून या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत फडणवीस कोल्हापूर दौ:यावर आले होते. ते म्हणाले, राज्ये छोटी असल्यास त्यांचा विकास करणो सोयीस्कर होते. महाराष्ट्रात 
असेर्पयत आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रामाणिकपणो प्रयत्न करू. 
राज्यघटनेतील समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे. 
राज्यातील जनतेनेच आता काँग्रेस आघाडीला घरी बसविण्याची तयारी सुरु केली आहे तसेच  कोल्हापूरातील  टोलचा ज्वलंत  प्रश्न राष्ट्रवादी कांॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माहित नाही हे दुर्देव आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी  केली. (प्रतिनिधी) 
 
दोन-तीन दिवसात जागा वाटप
महायुतीमधील  घटक पक्षांबरोबर उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा सुरु आहे. गेली 25 वर्षे शिवसेनेबरोबर आमची युती अभेद्य आहे. त्यांना घेऊनच निवडणूकीला सामोरे जायाची तयारी आहे. निवडणूकीत सन्मानपूर्वक उमेदवार दिले जातील. त्यामुळे  पुढील दोन-तीन दिवसात उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करु , असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
 
विरोधकांकडे प्रचाराचा 
मुद्दाच नाही..
भ्रष्टाचार, घोटाळ्यांचे झालेले आरोप आणि विकासाबाबत विरोधक काँग्रेस-आघाडीकडून काहीच झालेले नाही. विकास आणि अन्य बाबींमध्येदेखील आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दाच नाही म्हणूनच ते जातीयवादाचा मुद्दा पुढे करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनता त्याला बळी पडणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. 
 
आर. आर. पाटील हेच खरे संधीसाधू : विनोद तावडे
राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील हेच राजकारणातील  खरे संधीसाधू आहेत अशी टीका करत महायुतीतील घटक पक्षांबरोबर उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे विधानसभेच्या उमेदवारांची यादी रविवारी (दि.21)जाहीर करणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील व्यापारी असून ते गुन्हेगारी स्वरुपाचे राजकारण करीत आहेत, असा आरोपही तावडे यांनी केला.