शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर भाजपा ठाम

By admin | Updated: September 19, 2014 02:32 IST

विकास आणि सुविधांबाबत विदर्भावर आजर्पयत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अन्याय केला आहे.

देवेंद्र फडणवीस : विदर्भावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अन्याय केला 
कोल्हापूर : विकास आणि सुविधांबाबत विदर्भावर आजर्पयत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र एकसंध ठेवणार, असे म्हणण्याचा अधिकार नाही. स्वतंत्र विदर्भाबाबतची आमची मागणी सैद्धांतिक असून या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत फडणवीस कोल्हापूर दौ:यावर आले होते. ते म्हणाले, राज्ये छोटी असल्यास त्यांचा विकास करणो सोयीस्कर होते. महाराष्ट्रात 
असेर्पयत आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रामाणिकपणो प्रयत्न करू. 
राज्यघटनेतील समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे. 
राज्यातील जनतेनेच आता काँग्रेस आघाडीला घरी बसविण्याची तयारी सुरु केली आहे तसेच  कोल्हापूरातील  टोलचा ज्वलंत  प्रश्न राष्ट्रवादी कांॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माहित नाही हे दुर्देव आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी  केली. (प्रतिनिधी) 
 
दोन-तीन दिवसात जागा वाटप
महायुतीमधील  घटक पक्षांबरोबर उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा सुरु आहे. गेली 25 वर्षे शिवसेनेबरोबर आमची युती अभेद्य आहे. त्यांना घेऊनच निवडणूकीला सामोरे जायाची तयारी आहे. निवडणूकीत सन्मानपूर्वक उमेदवार दिले जातील. त्यामुळे  पुढील दोन-तीन दिवसात उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करु , असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
 
विरोधकांकडे प्रचाराचा 
मुद्दाच नाही..
भ्रष्टाचार, घोटाळ्यांचे झालेले आरोप आणि विकासाबाबत विरोधक काँग्रेस-आघाडीकडून काहीच झालेले नाही. विकास आणि अन्य बाबींमध्येदेखील आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दाच नाही म्हणूनच ते जातीयवादाचा मुद्दा पुढे करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनता त्याला बळी पडणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. 
 
आर. आर. पाटील हेच खरे संधीसाधू : विनोद तावडे
राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील हेच राजकारणातील  खरे संधीसाधू आहेत अशी टीका करत महायुतीतील घटक पक्षांबरोबर उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे विधानसभेच्या उमेदवारांची यादी रविवारी (दि.21)जाहीर करणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील व्यापारी असून ते गुन्हेगारी स्वरुपाचे राजकारण करीत आहेत, असा आरोपही तावडे यांनी केला.