शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

आत्मसमर्पण भावनेस भाजपाने ठेच पोहोचवली - नीलम गोऱ्हे

By admin | Updated: October 6, 2014 04:34 IST

एकदा साथ दिल्यानंतर ती, आत्मसमर्पण भावनेने देणे ही शिवसेनेची रीत आहे़ युती तोडण्याचा एकतर्फी निर्णय घेत भाजपाने या भावनेस ठेच पोहोचवली

नाशिक : एकदा साथ दिल्यानंतर ती, आत्मसमर्पण भावनेने देणे ही शिवसेनेची रीत आहे़ युती तोडण्याचा एकतर्फी निर्णय घेत भाजपाने या भावनेस ठेच पोहोचवली, असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी केला़सेनेने भाजपाला बिकट परिस्थितीत साथ दिली़ एकनाथ खडसेंबाबतही आम्ही कधी टीका केली नव्हती; परंतु तेच खडसे उद्धव ठाकरेंचा तोल गेला, अशी टीका करीत आहेत.युती कोणी तोडली हे सर्वज्ञात आहे़ या लढ्यात शिवसेना विरुद्ध सर्व असेच चित्र असून, सेनेला एकहाती सत्ता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासगाव (सांगली) येथील सभेत बाळासाहेबांवर श्रद्धा आणि त्यांच्याप्रती आदर असल्याने शिवसेनेवर टीका करणार नाही, असे म्हटले आहे तरी भाजपाकडून टीका का होते, असे विचारले असता गोऱ्हे म्हणाल्या, पंतप्रधानांचे हे विचार नक्कीच योग्य व चांगले असून, ते भाजपाच्या सर्व नेत्यांमध्ये झिरपावेत.