शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

भाजपाने केला राज्याचा अवमान

By admin | Updated: October 5, 2014 01:58 IST

भाजपाने राज्याचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सातारा जिल्ह्यातील प्रचारसभांमध्ये केली.

मल्हारपेठ / वाई (जि़ सातारा) : निवडणुकीच्या काळात भाजपाकडून प्रक्षेपित करण्यात येणा:या जाहिराती महाराष्ट्राचा अपमान करणा:या आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्र तसा नसतानाही तो उद्ध्वस्त झाल्याचे भासविण्यात येत असून, भाजपाने राज्याचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सातारा जिल्ह्यातील प्रचारसभांमध्ये केली.
शरद पवार यांची शनिवारी वाई आणि मल्हारपेठ येथे सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपच्या जाहिरातींच्या अनुषंगाने मोदी सरकारवर प्रहार केला. 
पवार म्हणाले, ‘महाराष्ट्र जणू काही रसातळालाच गेला आहे. अशी वातावरण निर्मिती भाजपाच्या जाहिरातीतून केली जात आहे. यामुळे राज्याची संपूर्ण देशात बदनामी होत आहे. नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार तीन महिन्यांत घेतलेल्या निर्णयामुळे लोकप्रियता हरवून बसले आहे. नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश त्याचबरोबर अन्य राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये ते दिसून आले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला. परिणामी त्याचा फायदा देशातील 67 टक्के जनतेला झाला, मात्र मोदी सरकार देशातील संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त  करण्याचे काम करत असल्याचा आरोपही पवार यांनी केला़ (प्रतिनिधी)
 
‘महाराष्ट्र जणू काही रसातळालाच गेला आहे. अशी वातावरण निर्मिती भाजपाच्या जाहिरातीतून केली जात आहे. यामुळे राज्याची संपूर्ण देशात बदनामी होत आहे. नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार तीन महिन्यांत घेतलेल्या निर्णयामुळे लोकप्रियता हरवून बसले आहे.