शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
4
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
5
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
6
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
7
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
8
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
9
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
10
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
11
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
12
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
13
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
14
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
15
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
16
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
17
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
18
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
19
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
20
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?

‘पॅकेजिंग’कडून मोठ्या अपेक्षा

By admin | Updated: May 16, 2015 03:28 IST

भारतातील पॅकेजिंग उद्योगामध्ये सर्वसमावेषक वृद्धीची, ग्रामीण संपन्नता निर्माण करण्याची तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची

मुंबई : भारतातील पॅकेजिंग उद्योगामध्ये सर्वसमावेषक वृद्धीची, ग्रामीण संपन्नता निर्माण करण्याची तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता आहे. पॅकेजिंगला उद्योगाने महिला बचत गटाच्या उत्पादनांना, ग्रामीण कारागिरांच्या हस्तकलेला तसेच आदिवासींनी तयार केलेल्या वनांवर आधारित वस्तूंना बाजारपेठक्षम बनविण्यास मदत केल्यास या वर्गांची आर्थिक उन्नती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी येथे केले.भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या अंधेरी (पूर्व) येथील मुख्यालयात पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र मत्स्योद्योग, दुग्धव्यवसाय व फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. संत्री, द्राक्ष, केळी, चिकू, अल्फांसो आंबे, स्ट्रॉबेरी यांसारखी फळे येथे मोठ्या प्रमाणात होतात. मात्र अन्नप्रक्रिया व पॅकेजिंग अभावी अंदाजे ३० टक्के फळे व भाज्या वाया जातात. पॅकेजिंग क्षेत्राने नवीनतम डिझाईन व तांत्रिक ज्ञानाच्या मदतीने ही नासाडी थांबविण्यासाठी तसेच फळांचे शेल्फ-लाइफ वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.भारतीय पॅकेजिंग उद्योगाने ‘परवडण्याजोगे गुणवत्तापूर्ण’ पॅकेजिंग निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांनी या वेळी केले. पुढील ५० वर्षांमध्ये भारत संपूर्ण विकसित राष्ट्र असेल, असा सार्थ विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)