शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

भीक नव्हे, हक्क मागत आहोत !

By admin | Updated: August 24, 2015 01:28 IST

सत्तेत येताना ‘वन रँक, वन पेन्शन’ लागू करू, असे सांगणाऱ्या भाजपाने कोलांटी उडी घेतली; मात्र आमच्यासाठी सरकार कुणाचे आहे, पक्ष कुठला आहे, याचे देणे-घेणे नसून

सातारा : सत्तेत येताना ‘वन रँक, वन पेन्शन’ लागू करू, असे सांगणाऱ्या भाजपाने कोलांटी उडी घेतली; मात्र आमच्यासाठी सरकार कुणाचे आहे, पक्ष कुठला आहे, याचे देणे-घेणे नसून, आम्ही सरकारकडे भीक मागत नाही; तर आमचा हक्क मागतोय, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शन संघटनेच्यावतीने सातारा येथे ‘वन रँक, वन पेन्शन’ या मागणीसाठी रविवारी राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अण्णा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ‘वन रँक, वन पेन्शन’ तीन महिन्यांत लागू करा, असा आदेश दिलेला असतानाही सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही.त्यामुळेच येत्या २ आॅक्टोबरला दिल्ली येथील रामलीला मैदानावर सरकारला जाग आणण्यासाठी देशभरातून माजी सैनिक जमणार आहेत. (प्रतिनिधी)