शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बीडीडी चाळींचा पुनर्विकास

By admin | Updated: April 11, 2015 00:11 IST

मुंबईत चार ठिकाणी असलेल्या २०७ बीडीडी चाळी जीर्ण झाल्या असल्याने त्यांची दुरुस्ती अशक्य असून पुनर्विकास करणे अपरिहार्य असल्याची कबुली,

मुंबई : मुंबईत चार ठिकाणी असलेल्या २०७ बीडीडी चाळी जीर्ण झाल्या असल्याने त्यांची दुरुस्ती अशक्य असून पुनर्विकास करणे अपरिहार्य असल्याची कबुली, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. याच वर्षी या चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु केली जाईल, अशी ग्वाही दिली.त्यावर मंत्री पाटील म्हणाले की, ९२.६१ एकर जमिनीवरील या २०७ बीडीडी चाळींत १६ हजार ५५३ गाळे असून त्यामध्ये ८० हजार रहिवाशी वास्तव्य करतात. या चाळींच्या दुरुस्तीवर गेल्या सहा वर्षांत १४० कोटी रुपये खर्च केले. दरवर्षी या चाळींच्या दुरुस्तीवर १५ कोटी रुपयांचा खर्च येतो. या सर्व इमारती दुरुस्ती करण्याच्या पलीकडे जीर्ण झाल्याने पुनर्विकास अपरिहार्य आहे.