शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

१ ऑगस्टला रात्रशाळांचा मंत्रालयावर 'बॅटरी मोर्चा'

By admin | Updated: July 26, 2016 20:21 IST

रात्रशाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी रात्रशाळांमधील आजी-माजी वि़द्यार्थी आणि शिक्षक यांचा येत्या १ ऑगस्टला मंत्रालयावर 'बॅटरी मोर्चा' निघणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ : रात्रशाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी रात्रशाळांमधील आजी-माजी वि़द्यार्थी आणि शिक्षक यांचा येत्या १ ऑगस्टला मंत्रालयावर 'बॅटरी मोर्चा' निघणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथिचे औच्युतै साधत या मोर्चाची सुरवात लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटीवरील पुतळ्याला अभिवादन करुन सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. असे छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सागर भालेराव यांनी लोकमतला बोलताना सांगितले. रात्रशाळांना मुक्त शाळेंचा पर्याय देण्याची योजना शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली आहे. त्याला या कष्टकरी वि़द्यार्थ्यांचा विरोध आहे. दिवसांच्या शाळांचे संचमान्यतेचे निकष रात्रशाळा आणि रात्र ज्युनिअर कॉलेजांना लावल्यामुळे शिक्षक मोठ्या संख्येने सरप्लस झाले आहेत. महत्वाच्या विषयांना शिक्षकच उरलेले नाहीत. असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी सांगीतले. पुढे बोलताना ते म्हणाले, मंत्रालयावरील 'बॅटरी मोर्चा'च्या वेळी रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अरुण खाडिलकर, आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, मोर्च्याचं नेतृत्व करणार आहेत. मुक्त शाळांचा पर्याय म्हणजे रात्रशाळेत आणि नाईट ज्युनिअर कॉलेजात जाऊन शिकण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, ३० वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने रात्रशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा असाच आझाद मैदानावर पहिला बॅटरी मोर्चा निघाला होता. येत्या सोमवारी १ ऑगस्टला शिक्षणाच्या स्वराज्यासाठी टिळक पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे. अधिकाअधिक विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा, सर्वांना सोबत घेऊन या! असे आव्हान छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सागर भालेराव यांनी केले आहे.