शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

बाबा आढाव यांचे उपोषण मागे

By admin | Updated: October 8, 2016 04:09 IST

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी सहाव्या दिवशी मागे घेतले.

पुणे : शेतमालाला हमीभाव व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी सहाव्या दिवशी मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांना तत्त्वत: मान्यता दिल्याचे गुरुवारी स्पष्ट केले होते. त्यानुसार डॉ. आढाव यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.डॉ. आढाव यांनी महात्मा गांधी जयंतीपासून उपोषणाला सुरुवात केली होती. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी दूरध्वनीवरून डॉ. आढाव यांच्याशी चर्चा केली. दोन्ही मागण्या तत्त्वत: मान्य असल्याचे त्यांना सांगण्यात आले. बापट यांचे तसे पत्रही डॉ. आढाव यांना देण्यात आले. त्यानुसार उपोषणावर निर्णय घेण्यास शुक्रवारी सकाळी सभा बोलाविण्यात आली होती. राज्य शासनातर्फे कृषी आयुक्त विकास देशमुख या वेळी उपस्थित होते. देशमुख यांनी दिलेले नारळपाणी पिऊन आढाव यांनी उपोषण सोडले. (प्रतिनिधी)>शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहे, असे मानतो. पण जर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवला तर आता जेवढे आयुष्य उरले आहे, तेवढे या चळवळीसाठी लढेन. तीन लाख शेतकरी आत्महत्या करतात तरी शासन हालत नाही. याविषयी घोषणा करण्याखेरीज उपाययोजना होत नाही ही शरमेची बाब आहे. - डॉ. बाबा आढाव