शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

समाजकल्याणच्या प्रमाणपत्रांवर आता बाबासाहेबांची छबी

By admin | Updated: November 5, 2015 02:58 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानातून प्रेरणा घेण्यासाठी यंदाचे जयंती वर्ष (१४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६) ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे.

- हणमंत गायकवाड,  लातूरभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानातून प्रेरणा घेण्यासाठी यंदाचे जयंती वर्ष (१४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६) ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त आकर्षक छबी तयार करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाची सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रांवर १ नोव्हेंबरपासून बाबासाहेबांची ही छबी अनिवार्य करण्यात आली आहे.१ नोव्हेंबरपासून सामाजिक न्याय विभागाच्या सर्व कागदपत्रांवर ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ असा मजकूर व बाबासाहेबांचे छायाचित्र असलेली छबी लावण्यात येणार आहे. त्यावर ‘१२५ वी जयंती’ असा उल्लेख करण्यात आला आहे. लातूर विभागाने सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली असून, कार्यालयामार्फत निर्गमित होणाऱ्या सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रांवर ही छबी प्रसिद्ध केली आहे. अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, राष्ट्रीय सुरक्षा, विदेशनीती, महिला सक्षमीकरण याबाबतचे त्यांचे विचार परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा व प्रदर्शन भरवून समाजासमोर आणले जाणार आहेत, अशी माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त संजय दाणे यांनी दिली.