शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मंत्रिमंडळ विस्तारात कलंकित सदस्यांचा समावेश टाळा! - विखे पाटील

By admin | Updated: July 7, 2016 19:34 IST

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कलंकित सदस्यांचा समावेश टाळावा

ऑनलाइन लोकमतशिर्डी, दि.७  - राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कलंकित सदस्यांचा समावेश टाळावा; अन्यथा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला तीव्र रोषाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकारच्या संभाव्य विस्ताराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी सांगितले की, सार्वजनिक पैशाचा अपहार आणि जनतेची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप असलेल्या काही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे. मुळातच मंत्रिमंडळातील निम्म्या सदस्यांवर आर्थिक व नैतिक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. यासंदर्भात वारंवार दाद मागितल्यानंतरही सरकारने संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत. त्यामुळे सरकारने कलंकित मंत्र्यांच्या यादीत आणखी भर घालून महाराष्ट्रातील जनतेची अधिक फसवणूक करू नये, असा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला.मागील दीड वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाजलेले तीन-तेरा आणि शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता या विस्तारात महाराष्ट्राला पूर्णवेळ गृह मंत्री आणि पूर्णवेळ कृषि मंत्री द्यावेत, अशीही मागणी विखे पाटील यांनी केली आहे.