शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

प्रश्न मांडून बदल होत नाही, उत्तरे शोधावी लागतात - लोकमत महाचर्चा

By admin | Updated: September 11, 2016 13:41 IST

केवळ प्रश्न मांडून परिवर्तन होत नाही, तर उत्तरे शोधावी लागतात. जगाचे शहरीकरण ही स्वाभाविक प्रक्रिया आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. ११ - केवळ प्रश्न मांडून परिवर्तन होत नाही, तर उत्तरे शोधावी लागतात. जगाचे शहरीकरण ही स्वाभाविक प्रक्रिया असून, अगोदर शहरीकरणाकडे नकारात्मक नजरेने पाहिले जायचे. शहरीकरणाचे व्यवस्थापन आवश्यक असून, सर्वसमावेशक प्रभावशाली धोरण हवे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लोकमत महाचर्चेमध्ये बोलताना सांगितले. 
 
त्यांच्या हस्ते या महाचर्चेचे उदघाटन झाले. यावेळी लोकमत मीडिया प्रा. लि.चे  चेअरमन विजय दर्डा यांनी शासनाकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत .स्मार्ट सिटीची चर्चा होत असताना शाश्वत विकासावर भर द्यावा असे सांगितले. 
 
या चर्चासत्रात नागपूरच्या विकास , समस्या, अपेक्षा व नियोजन यावर चर्चा होणार असून, तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत.