शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अश्विनी एकबोटे यांचे निधन, रंगभूमीवरच आयुष्याची ‘भैरवी’

By admin | Updated: October 22, 2016 22:32 IST

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले आहे. भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना त्यांना ह्दयविकाराचा झटका आला.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी एकबोटे (वय ४४) यांचे शनिवारी रात्री आठच्या सुमारास नाट्य- त्रिविधा या कार्यक्रमाचा प्रयोग सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 
 
नाट्य- त्रिविधा या नाटकाचा प्रयोग शनिवारी सायंकाळी पाच वाजता भरतप नाट्यमंदिर येथे होता. अश्विनी यांची चार नृत्ये झाली होती. शेवटच्या भैरवीसाठी त्या आल्या असता स्टेजवरचा कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मागे पती प्रमोद आणि मुलगा शुभंकर, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. 
 
मराठी मालिका, रंगभूमी आणि चित्रपटांत त्यांनी अनेकविध भूमिका साकारल्या. अभिनेते शरद पोंक्षे यांच्या ‘एका क्षणात’ या नाटकामध्ये त्या काम करत होत्या. डेबू, महागुरू, बावरे प्रेम हे, तप्तपदी, डंक्यावर डंका, क्षण हा मोहाचा, हाय कमांड या चित्रपटांत तसेच दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, कशाला उद्याची बात या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.