शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

मिस्त्रींच्या याचिकेवर लवादाचा निर्णय राखीव

By admin | Updated: January 17, 2017 06:05 IST

टाटा सन्सच्या विरुद्ध दाखल केलेल्या दोन अवमान याचिकांवरील निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने १८ जानेवारीपर्यंत राखून ठेवला आहे

मुंबई : सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाच्या दोन कंपन्यांनी टाटा सन्सच्या विरुद्ध दाखल केलेल्या दोन अवमान याचिकांवरील निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने १८ जानेवारीपर्यंत राखून ठेवला आहे.सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हटविल्याने लवादाच्या निर्देशांचा अवमान झाल्याचा आरोप याचिकांत करण्यात आला आहे. टाटा सन्स आणि रतन टाटा यांच्यासह कंपनीच्या अन्य संचालकांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर १८ जानेवारी रोजी निर्णय दिला जाईल, असे लवादाने म्हटले आहे. सायरस इन्व्हेस्टमेंटस् लि. आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. टाटा सन्सची नियोजित ६ फेब्रुवारीची विशेष सर्वसाधारण सभा रोखण्याचे आदेशही या याचिकांत मागितले आहे. मिस्त्री यांची चेअरमनपदावरून हकालपट्टी केल्याने या याचिका दाखल केल्या आहेत. (प्रतिनिधी)