शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

‘केंद्र आणि राज्यात शेतकरीविरोधी सरकार’

By admin | Updated: October 13, 2016 05:28 IST

केंद्र आणि राज्य शासनामध्ये निर्णय होत नाहीत़ शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही़ त्यामुळे सर्वत्र असंतोष आहे़ आपण सत्तेत

सोलापूर : केंद्र आणि राज्य शासनामध्ये निर्णय होत नाहीत़ शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही़ त्यामुळे सर्वत्र असंतोष आहे़ आपण सत्तेत आहोत, हेदेखील सरकारच्या लक्षात नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे ठराव ते त्यांच्या पक्षाच्या बैठकांमध्ये घेतात़ अडीच वर्षातील या सरकारचा कारभार अपयशी असून, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली़जिल्हा परिषदेच्या कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरणासाठी पवार सोलापुरात आले होते. गेल्या अडीच वर्षातील सरकारचा कारभार ठोस नाही़ लवकर निर्णय नाहीत़ एससी, एसटी, ओबीसी, एऩटी़ आदींचे आरक्षण कमी न करता, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असेही पवार म्हणाले़ (प्रतिनिधी)