शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

अन्सल बंधूंचा तुरुंगवास टळला; 60 कोटींचा दंड

By admin | Updated: August 20, 2015 01:24 IST

उपहार चित्रपटगृह अग्निकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुशील आणि गोपाल अन्सल यांना मोठा दिलासा देत उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी

नवी दिल्ली : उपहार चित्रपटगृह अग्निकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुशील आणि गोपाल अन्सल यांना मोठा दिलासा देत उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्याची मागणी फेटाळून लावली. पण अन्सल बंधूंना तीन महिन्यांच्या आत प्रत्येकी 3क् कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेशही दिले.13 जून 1997 रोजी ह्यबॉर्डरह्ण या चित्रपटाचा खेळ चालू असताना दक्षिण दिल्लीतील ग्रीनपार्कस्थित उपहार चित्रपटगृहात आग लागली होती. बाल्कनीत अडकलेल्या 59 प्रेक्षकांचा गुदमरून मृत्यू झाला होता, तर चेंगचेंगरीत शंभराहून अधिक प्रेक्षक जखमी झाले होते.अन्सल बंधूंनी एव्हाना भोगलेल्या तुरुंगवासाच्या कालवधीर्पयतच त्यांची कारावासाची शिक्षा मर्यादित करून न्या. ए.आर. दवे, कुरियन जोसेफ आणि आदर्श कुमार गोयल यांच्या न्यायपीठाने दोन्ही भावांना जबर दंड भरण्याचा आदेश दिला. दिल्ली सरकार ही रक्कम कल्याणकारी योजनांवर खर्च करील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. तब्बल 23 लहान मुलांसह 59 जणांचा जीव अन्सल बंधूंच्या निष्काळजीपणामुळे गेला, आणि या दोघांनी सुनावण्यात आलेली शिक्षाही पुरती भोगलेली नाही. दोन वर्षे तुरुंगवास ठोठावण्यात आल्यावरही सुशीलने पाच महिने व गोपालने केवळ 142 दिवस तुरुंगात काढले. त्यामुळे अन्सल बंधूंना उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठविण्याची विनंती सीबीआयच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी केली; परंतु न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली. उपहार दुर्घटना पीडित संघटनेच्या वतीने के.टी.एस. तुलसी यांनी तर अन्सल बंधूंची शिक्षा आणखी वाढविण्याची मागणी केली.यापूर्वी, न्या. तीरथ सिंह ठाकूर आणि ज्ञान सुधा मिश्र (आता सेवानिवृत्त) यांच्या न्यायपीठाने 5 मार्च 2क्14 रोजी अन्सल बंधूंना दोषी ठरविले होते. तथापि, दोघांच्या शिक्षेबाबत न्यायधीशांत मतैक्य नव्हते. न्या. ठाकूर दिल्ली उच्च न्यायालयाने 2क्क्8 मध्ये दिलेल्या निर्णयाच्या बाजूने होते. उच्च न्यायालयाने अन्सल बंधूंना एक-एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती; परंतु न्या. मिश्र यांनी सुशील अन्सल यांच्या वयाचा विचार करून त्यांनी भोगलेल्या तुरुंगवासार्पयत शिक्षा मर्यादित केली होती. तथापि, गोपाल यांची शिक्षा वाढवून दोन वर्षे केली होती. त्यानंतर हे प्रकरण तीन सदस्यीय न्यायपीठाकडे निर्णयासाठी वर्ग करण्यात आले होते.बुधवारच्या सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी या अग्निकांडप्रकरणी दिल्ली विद्युत मंडळाच्या कर्मचा:यांवर आरोप केला. घटना घडली त्या दिवशी ट्रॉन्सफॉर्मरमध्ये किरकोळ आग लागली होती. दिल्ली विद्युत मंडळाने ही आग विझविण्यासाठी तज्ज्ञ न पाठविता साधा मिस्त्री पाठविला. दोषसिद्धीविरुद्ध तुम्ही युक्तिवाद करू शकत नाही. शिक्षेच्या कालावधीबाबतच तुमचे म्हणणो ऐकून घेतले जाईल. आव्हान द्यायचे असेल, तर फेरविचार याचिका दाखल करा, असे न्यायपीठाने जेठमलानी यांना सांगितले.दोषींची शिक्षा कमी करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सीबीआयने आव्हान देत अपील दाखल केले होते