शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

गोदावरी कालव्यांची आवर्तने जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 04:33 IST

गोदावरी कालव्यांद्वारे रब्बी हंगामाची ३ व उन्हाळी २ आवर्तने देण्याची मागणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नितीन औताडे यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केली

कोपरगाव (अहमदनगर) : गोदावरी कालव्यांद्वारे रब्बी हंगामाची ३ व उन्हाळी २ आवर्तने देण्याची मागणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नितीन औताडे यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केली आहे. कोपरगाव व राहाता तालुक्यात मागील चार वर्षांपासून पर्जन्यमान घटल्याने जमिनीच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे.गंगापूर व दारणा धरणांवरील गोदावरी कालव्यांद्वारे शेतीला पाणी दिले जाते. तर ओव्हरफ्लोच्या पाण्यावर ओढे, नाले, बंधारे अवलंबून आहेत. २00५ सालच्या समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे धरण समूहावर पावसाचे प्रमाण समाधानकारक असूनही गोदावरी कालव्यांवरील एस्केप सोडले गेले नाहीत. शेतकऱ्यांनी खरिपाची पिके पावसाच्या पाण्यावर केलेली असताना गोदावरी कालव्यांचे पाणी किती व केव्हा देणार, याचे नियोजन करण्यात आले नाही.साखर कारखाने ऊस लागवडीचा आग्रह धरीत आहेत. पुढील काळात नेमकी कोणती पिके घ्यायची, हे कालव्यांच्या आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर झाल्याशिवाय करता येणार नाही. म्हणून गोदावरी कालव्यांद्वारे रब्बी हंगामाची ३ व उन्हाळी २ आवर्तने देण्याची मागणी औताडे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)