शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

गोदावरी कालव्यांची आवर्तने जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 04:33 IST

गोदावरी कालव्यांद्वारे रब्बी हंगामाची ३ व उन्हाळी २ आवर्तने देण्याची मागणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नितीन औताडे यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केली

कोपरगाव (अहमदनगर) : गोदावरी कालव्यांद्वारे रब्बी हंगामाची ३ व उन्हाळी २ आवर्तने देण्याची मागणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नितीन औताडे यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केली आहे. कोपरगाव व राहाता तालुक्यात मागील चार वर्षांपासून पर्जन्यमान घटल्याने जमिनीच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे.गंगापूर व दारणा धरणांवरील गोदावरी कालव्यांद्वारे शेतीला पाणी दिले जाते. तर ओव्हरफ्लोच्या पाण्यावर ओढे, नाले, बंधारे अवलंबून आहेत. २00५ सालच्या समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे धरण समूहावर पावसाचे प्रमाण समाधानकारक असूनही गोदावरी कालव्यांवरील एस्केप सोडले गेले नाहीत. शेतकऱ्यांनी खरिपाची पिके पावसाच्या पाण्यावर केलेली असताना गोदावरी कालव्यांचे पाणी किती व केव्हा देणार, याचे नियोजन करण्यात आले नाही.साखर कारखाने ऊस लागवडीचा आग्रह धरीत आहेत. पुढील काळात नेमकी कोणती पिके घ्यायची, हे कालव्यांच्या आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर झाल्याशिवाय करता येणार नाही. म्हणून गोदावरी कालव्यांद्वारे रब्बी हंगामाची ३ व उन्हाळी २ आवर्तने देण्याची मागणी औताडे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)