शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आंबेडकर भवनला ऐतिहासिक वास्तू घोषित करा-गवई

By admin | Updated: July 6, 2016 02:00 IST

मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या आंबेडकर भवनाला ऐतिहासिक वास्तू घोषित करून त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाने उचलावी.

अमरावती : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या आंबेडकर भवनाला ऐतिहासिक वास्तू घोषित करून त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाने उचलावी. तसेच सोशल मीडियावर आंबेडकर भवनाविषयी सुरू असलेली निंदा-नालस्ती थांबवून आंबेडकरी जनतेने संयम बाळगावा, असे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी केले आहे. रिपाइं ऐक्यासाठी सध्या तरी आशेचा किरण दिसत नाही. मात्र प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आ. जोगेंद्र कवाडे यांनी पुढाकार घेतल्यास काही सकारात्मक मार्ग निघू शकेल. प्रसंगी रामदास आठवलेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. हीसुद्धा अट येऊ शकते, असेही राजेंद्र गवई यांनी सांगितले. पालकमंत्री प्रवीण पोटे यांची कार्यशैली वेगळी असल्याचे त्यांनी मान्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये रिपाइं सोशल इंजिनिअरिंगवर भर देत उमेदवारांची निवड करेल, ही बाब गवई यांनी स्पष्ट के ली. काँग्रेसने परिस्थितीचे भान ठेवून मित्रपक्षांना राजकारणात स्थान देणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)