शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

मराठा समाज सरकारवर नाराज

By admin | Updated: September 2, 2016 02:02 IST

आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सध्याचे सरकार देत नसल्याने या समाजात सरकारबद्दल तीव्र नाराजीची भावना असल्याचे मत माजी

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सध्याचे सरकार देत नसल्याने या समाजात सरकारबद्दल तीव्र नाराजीची भावना असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केले. ते पत्र परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, सरकारने मराठा आणि धनगर आरक्षण विशिष्ट तारखेच्या आत देण्याचे जाहीर केले नाही तर जनक्षोभ आणखी वाढेल. मराठा समाजाचे जे मोर्चे सध्या निघत आहेत ते राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाहीत पण त्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते आहेत. विशेषत: कोणत्याही नेत्यांकडे या मोर्चांचे नेतृत्व नाही. कोणताही राजकीय चेहरा नसतानाही मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघत आहेत. यावरून सरकारने मराठा समाजाची भावना समजून घेत मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे. राणे यांनी दावा केला की, मराठा समाजाच्या प्रचंड मोर्चांच्या भीतीनेच राज्य सरकारने अंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा आणला होता पण प्रचंड टीकेनंतर आता तो त्यांना मागे घ्यावा लागला आहे. (विशेष प्रतिनिधी)केंद्राच्या मर्जीवर मुंबईला जगावे लागणार : जीएसटीबाबत ते म्हणाले की केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असते तर मुंबईला जीएसटीपासून मुक्ती दिली असती. केंद्र सरकारच्या मर्जीवर राज्य आणि मुंबईला लाचारीचे जीणे जीएसटी लागू झाल्यानंतर जगावे लागणार आहे.