शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मराठा समाज सरकारवर नाराज

By admin | Updated: September 2, 2016 02:02 IST

आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सध्याचे सरकार देत नसल्याने या समाजात सरकारबद्दल तीव्र नाराजीची भावना असल्याचे मत माजी

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सध्याचे सरकार देत नसल्याने या समाजात सरकारबद्दल तीव्र नाराजीची भावना असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केले. ते पत्र परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, सरकारने मराठा आणि धनगर आरक्षण विशिष्ट तारखेच्या आत देण्याचे जाहीर केले नाही तर जनक्षोभ आणखी वाढेल. मराठा समाजाचे जे मोर्चे सध्या निघत आहेत ते राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाहीत पण त्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते आहेत. विशेषत: कोणत्याही नेत्यांकडे या मोर्चांचे नेतृत्व नाही. कोणताही राजकीय चेहरा नसतानाही मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघत आहेत. यावरून सरकारने मराठा समाजाची भावना समजून घेत मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे. राणे यांनी दावा केला की, मराठा समाजाच्या प्रचंड मोर्चांच्या भीतीनेच राज्य सरकारने अंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा आणला होता पण प्रचंड टीकेनंतर आता तो त्यांना मागे घ्यावा लागला आहे. (विशेष प्रतिनिधी)केंद्राच्या मर्जीवर मुंबईला जगावे लागणार : जीएसटीबाबत ते म्हणाले की केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असते तर मुंबईला जीएसटीपासून मुक्ती दिली असती. केंद्र सरकारच्या मर्जीवर राज्य आणि मुंबईला लाचारीचे जीणे जीएसटी लागू झाल्यानंतर जगावे लागणार आहे.