शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

अंबरनाथ-बदलापूर आणि पनवेल महापालिका होणार ?

By admin | Updated: December 9, 2015 10:40 IST

वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे राज्य सरकार एमएमआरडीए क्षेत्रातील अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि नवीन पनवेल उलवे या भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार करत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. ९ - वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे राज्य सरकार एमएमआरडीए क्षेत्रातील अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि नवीन पनवेल उलवे या भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार करत आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. 

सध्या अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या दोन स्वतंत्र नगरपरिषदा आहेत या दोन्ही नगरपरिषदांचे एकत्रीकरण करुन स्वतंत्र महापालिका आणि नवी मुंबईतील पनवेल, उलवे, कळंबोली आणि खारघर यांची स्वतंत्र पनवले महापालिका स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. 
महापालिका स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या हा संपूर्ण परिसर मएमआरडीए क्षेत्रात येतो. या दोन नव्या महापालिका प्रत्यक्षात आल्या तर, ठाणे जिल्ह्यात एकूण नऊ महापालिका होतील.