शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेतीरी राहुट्यांना परवानगी द्या ! सरकारची हायकोर्टाला विनंती

By admin | Updated: July 21, 2015 01:11 IST

चंद्रभागेतीरी राहुट्या उभारण्यास न्यायालयाने घातलेली बंदी येत्या रविवारपासून चार दिवसांसाठी उठवावी, असा विनंती अर्ज राज्य शासनाने सोमवारी उच्च न्यायालयात केला.

मुंबई : चंद्रभागेतीरी राहुट्या उभारण्यास न्यायालयाने घातलेली बंदी येत्या रविवारपासून चार दिवसांसाठी उठवावी, असा विनंती अर्ज राज्य शासनाने सोमवारी उच्च न्यायालयात केला. या अर्जावर मंगळवारी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. वारकऱ्यांना तंबू उभारून पूजा करता येईल, अशी व्यवस्था शासनाने येथून एक किमी अंतरावरील ६५ एकर भूखंडावर केली आहे. मात्र विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर वाळवंटात पूजा करण्याची प्रथा आहे. आता पावसाळा सुरू आहे. त्यामुळे तंबू न उभारता पूजा करताना पाऊस आल्यास आमची तारांबळ उडेल. पाऊस पडला नाही, तरी तंबुशिवाय भर उन्हात पूजा करणे अशक्य आहे. तेव्हा वाळवंटात तंबू उभारण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन वारकऱ्यांनी सोलापूर व पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.त्याची दखल घेत ही बंदी तात्पुरती उठवण्यासाठी राज्य शासनाने मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. त्यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती अ‍ॅड. वग्याणी यांनी न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर केली. मात्र तंबू ठोकण्यास मनाईचे आदेश न्या. ओक यांनी दिल्यामुळे त्यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी होऊ शकते, असे न्या. पाटील यांनी स्पष्ट केले. त्यानुसार अ‍ॅड. वग्याणी यांनी यावर सुनावणी घेण्याची विनंती अ‍ॅड. ओक यांना केली. पण या अर्जावर माझ्यासमोर सुनावणी होऊ शकत नसल्याचे न्या. ओक यांनी सांगितले. त्यामुळे अ‍ॅड. वग्याणी यांनी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्यासमोर हा अर्ज सादर केला.(प्रतिनिधी)