शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

राम मंदिराच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय समर्थन

By admin | Updated: November 25, 2015 03:52 IST

अयोध्येत राम मंदिर उभारण्यात यावे, यासाठी संसदेत विशेष कायदा संमत होण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा

नागपूर : अयोध्येत राम मंदिर उभारण्यात यावे, यासाठी संसदेत विशेष कायदा संमत होण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा. मंदिराच्या समर्थनार्थ काँग्रेससह जवळपास सर्वच पक्षातील नेत्यांचे समर्थन असल्याचा खळबळजनक दावा विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला आहे.नागपुरात रास्वसंच्या एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘राजीव गांधी पंतप्रधान असताना शहाबानोप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश बाजूला सारत देशाच्या संसदेत मुस्लिमांच्या हिताचा कायदा करण्यात आला होता. राममंदिर श्रद्धेशी जोडलेले आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर न्यायालयाचा अंतिम निर्णय आला नसला, तरी संसदेने कायदा करावा,’ अशी मागणी तोगडियांनी केली. (प्रतिनिधी)आमीरची मनोवृत्ती संकुचित‘आमीर खानच्या पत्नीला देशात राहण्याची इच्छा होत नाही आणि तो हे जाहीरपणे सांगत असहिष्णुतेशी हा मुद्दा जोडतो, यावरून त्याची संकुचित मनोवृत्ती दिसून येते. एकीकडे कर्नल महाडिक शहीद झाल्यावर त्यांच्या वीरपत्नीने आपल्या मुलांना सैन्यात पाठवण्याचा संकल्प केला आहे, तर दुसरीकडे आमीर खान असहिष्णुतेचे कारण समोर करत देशावरच प्रहार करतो आहे,’ असे ते म्हणाले.