शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

अकोला जिल्हय़ात ४९0 ग्रामपंचायती वीज अटकाव यंत्रांविना

By admin | Updated: June 15, 2014 22:22 IST

५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे.

अकोला: गावात पडणार्‍या विजेपासून होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हय़ातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे.वीज पडून जीवित हानी आणि इतर प्रकारच्या नुकसानीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. या पृष्ठभूमीवर गावात वीज पडून हानीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सन २0१२-१३ या वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत अकोला जिल्हय़ातील ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात वीज अटकाव यंत्र लावण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागामार्फत वीज अटकाव यंत्र बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर, गेल्या एप्रिल २0१३ पासून हे वीज अटकाव यंत्र कार्यान्वित करण्यात आले. जिल्हय़ात एकूण ५४२ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात वीज अटकाव यंत्र बसविण्यात आल्याने या ग्रामपंचायती अंतर्गत गावांना वीज पडण्याच्या धोक्यापासून बचावाची उपाययोजना करण्यात आली; मात्र जिल्हय़ातील उर्वरित ४९0 ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये वीज अटकाव यंत्र अद्याप लावण्यात आले नाही. त्यामुळे वीज अटकाव यंत्रांविना असलेल्या या गावांना वीज पडल्यानंतर होणार्‍या नुकसानीचा धोका असल्याची स्थिती आहे. त्यानुषंगाने वीज अटकाव यंत्र नसलेल्या गावांमध्ये सदर यंत्र लावण्यासंदर्भात जिल्हा प्रशासना मार्फत काय कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष्य लागले आहे.