शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अकोला जिल्हय़ात ४९0 ग्रामपंचायती वीज अटकाव यंत्रांविना

By admin | Updated: June 15, 2014 22:22 IST

५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे.

अकोला: गावात पडणार्‍या विजेपासून होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हय़ातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे.वीज पडून जीवित हानी आणि इतर प्रकारच्या नुकसानीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. या पृष्ठभूमीवर गावात वीज पडून हानीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सन २0१२-१३ या वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत अकोला जिल्हय़ातील ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात वीज अटकाव यंत्र लावण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागामार्फत वीज अटकाव यंत्र बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर, गेल्या एप्रिल २0१३ पासून हे वीज अटकाव यंत्र कार्यान्वित करण्यात आले. जिल्हय़ात एकूण ५४२ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात वीज अटकाव यंत्र बसविण्यात आल्याने या ग्रामपंचायती अंतर्गत गावांना वीज पडण्याच्या धोक्यापासून बचावाची उपाययोजना करण्यात आली; मात्र जिल्हय़ातील उर्वरित ४९0 ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये वीज अटकाव यंत्र अद्याप लावण्यात आले नाही. त्यामुळे वीज अटकाव यंत्रांविना असलेल्या या गावांना वीज पडल्यानंतर होणार्‍या नुकसानीचा धोका असल्याची स्थिती आहे. त्यानुषंगाने वीज अटकाव यंत्र नसलेल्या गावांमध्ये सदर यंत्र लावण्यासंदर्भात जिल्हा प्रशासना मार्फत काय कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष्य लागले आहे.