शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

अजित पवारांमुळे महाराष्ट्रावर साडेतीन लाख कोटींचा बोजा

By admin | Updated: February 15, 2017 03:18 IST

महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला.

वरवंड (जि. पुणे) : महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. भाजपा आणि मित्रपक्षाने सत्ता हाती घेतला त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या तिजोरीवर साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज केले होते, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वरवंड (ता. दौंड) येथे रासपा, भाजपा, आरपीआय युतीच्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. एरवी शिवसेनेवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मात्र शिवसेनेबाबत या सभेत ब्र काढला नाही. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपा आणि मित्र पक्षाचे राज्य येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘अजित पवार यांनी दिवसभर नारळ फोडायचे आणि रात्री माणसे तोडायचे एवढेच काम केले आहे. मात्र, आम्ही माणसं जोडण्याचे काम केले आहे.’ दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी धनगर आणि मराठा समाजाला लवकरच आरक्षण दिले जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)