शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अजित पवारांमुळे महाराष्ट्रावर साडेतीन लाख कोटींचा बोजा

By admin | Updated: February 15, 2017 03:18 IST

महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला.

वरवंड (जि. पुणे) : महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. भाजपा आणि मित्रपक्षाने सत्ता हाती घेतला त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या तिजोरीवर साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज केले होते, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वरवंड (ता. दौंड) येथे रासपा, भाजपा, आरपीआय युतीच्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. एरवी शिवसेनेवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मात्र शिवसेनेबाबत या सभेत ब्र काढला नाही. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपा आणि मित्र पक्षाचे राज्य येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘अजित पवार यांनी दिवसभर नारळ फोडायचे आणि रात्री माणसे तोडायचे एवढेच काम केले आहे. मात्र, आम्ही माणसं जोडण्याचे काम केले आहे.’ दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी धनगर आणि मराठा समाजाला लवकरच आरक्षण दिले जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)