शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

प्रचार कालावधीनंतर राजकीय जाहिराती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 04:01 IST

मुंबईसह दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांसाठी १४ फेब्रुवारीनंतर कोणत्याही प्रकारच्या जनमत चाचण्या, एक्झिट पोल जाहीर करण्यास

मुंबई : मुंबईसह दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांसाठी १४ फेब्रुवारीनंतर कोणत्याही प्रकारच्या जनमत चाचण्या, एक्झिट पोल जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय जाहिराती प्रकाशित वा प्रसारित करण्यावरही आयोगाने बंदी घातली आहे.पहिल्या टप्प्यात १६ तारखेला १५ जिल्हा परिषदा व १६५ पंचायत समित्या, तर दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय दहा महापालिकांच्याही निवडणुका आहेत. या सर्व ठिकाणी जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर, राजकीय पक्ष व उमेदवारांना छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत, तसेच १४ फेब्रुवारीनंतर २१ फेब्रुवारीला मतदानाची वेळ संपेपर्यंत ओपिनियन पोल व एक्झिट पोल चाचण्यांचे निकाल प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे, राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)