शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आडत न घेण्याच्या निर्णयानंतर एपीएमसीत व्यवहार सुरु

By admin | Updated: July 14, 2016 08:36 IST

तोडगा निघाल्यानंतरही गुरुवारी सकाळी अडत कमिशनवरुन वाद झाल्याने नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत व्यवहार ठप्प झाले होते.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १४ - सरकार, व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्यानंतरही गुरुवारी सकाळी अाडत कमिशनवरुन वाद झाल्याने नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत व्यवहार ठप्प झाले होते. बाजारपेठेत ४०० पेक्षा जास्त ट्रक भरुन आलेला भाजीपाल्याचा माल पडून होता. 
 
शेतक-याकडून अडत न घेण्याचा निर्णय झाल्यानंतरही नवी मुंबईतील व्यापारी, दलालांनी शेतक-याकडून अाडत वसुलीचा प्रयत्न केला. किरकोळ व्यापा-यांनी आठ टक्के अाडत भरण्यास नकार दिला. त्यामुळे अडत कोण भरणार यावरुन झालेल्या वादातून सकाळी व्यवहार ठप्प झाले होते. अखेर दलालांनी माघार घेत कोणाकडूनही आज अडत वसुली न करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर बाजारपेठेतील माल उचलला गेला. 
 
फळे व भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही नियमनमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळे उद्यापासून अडत बाजार सुरू होणार असून फळ-भाज्यांची आवक वाढून किरकोळ विक्रीचे भाव खाली येतील असे सरकारचा अंदाज आहे. मागच्या दोन दिवसांपासून बाजार समित्यांच्या बंदमुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.