शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

गौरी विसजर्नानंतर फुल बाजार घसरला

By admin | Updated: September 5, 2014 23:36 IST

निम्मा माल पावसामुळे सडल्याने आभाळाला भिडलेले फुल आणि हारांचे भाव गौरी विसजर्न होताच 40 टक्क्यांनी घटले आहे.

ठाणो : हरतालिका गणोशचतुर्थी आणि गौरी स्थापना यावेळी मुळातच आवक कमी व अपु:या आवकेतील निम्मा माल पावसामुळे सडल्याने आभाळाला भिडलेले फुल आणि हारांचे भाव गौरी विसजर्न होताच 40 टक्क्यांनी घटले आहे. 
एकीकडे मागणी घटली आणि आहे त्या आवकेत वाढ झाली यामुळे ही घट घडून आली आहे. त्यामुळे जो एक फुटी हार 4क् रुपयांना मिळत होता तो आता 2क् रुपयांवर आला आहे. चायनीज गुलाबाच्या 1क् ते 12 फुलांची जूडी 2क् ते 3क् रुपयांना होती ती आता 1क् ते 15 रुपयांवर आली आहे. गावठी लाल गुलाबाची जूडी 25 ते 35 रुपये होती. ती आता 1क् ते 15 रुपयांना आहे. 2क् ते 25 रुपयाचा गजरा आता 5 ते 1क् रुपयांना आहे. लीली आणि निशिगंध यांचे मध्यम आणि मोठय़ा उंचीचे हार देखील 6क् ते 8क् रुपयांऐवजी आता 4क् रुपयांवर आले आहेत. कमवायचे दिवस होते. तेव्हा कमावले. आता रुटीन धंदा सुरु झाला आहे. अशी भाषा फुलविक्रेते करीत आहेत. 5 रुपयांना मिळणारी 21 दुर्वाची जूडी आता 2 ते 3 रुपयांना झाली आहे. 5 रुपयाला एक असणारे जास्वंद आता 1क् रुपयांना 3 ते 4 नग मिळू लागले आहेत. सोनचाफा जो 5 आणि 7 रुपयांना होता तो आता 2 रुपये नगावर आला आहे. जास्वंदीच्या 5 ते 7 कळ्यांचा वाटा आता 1क् रुपयाला मिळू लागला आहे. एकाच वेळी सुटय़ा विक्रीसाठी आणि हारांसाठी कंठी, गजरे, वेण्या यासाठी फुलांची मागणी वाढल्याने त्याचा फायदा विक्रेत्यांनी करून घेतला. असे बाजारातील जाणकारांचे म्हणणो आहे. अनेकांनी पूजा साहित्यासाठी लागणा:या फुलांची उपलब्धता सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी थोडी-थोडी आणि टप्प्या-टप्प्यात केल्यामुळे विक्रेत्यांकडे माल असूनही बाजारात टंचाई असल्याचे चित्र निर्माण झाले. असेही काही विक्रेत्यांनी सांगितले. सध्या आवक जरी वाढली असली तरी ती गरजे इतकीच आहे. परंतु घराघरातील गौरी गणपतींचे विसजर्न झाल्याने तात्कालीक मागणी घटली. त्यामुळे भावात घसरण झाली आहे.
गणोश चतुर्थीच्या आदल्या दिवशी कल्याणच्या फुल बाजारात 1क्5 टन फुले आली. तर गौरी पूजनाच्या आदल्या दिवशी केवळ 37 टन फुले बाजारात आली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 
फूल विक्रेते व्यापारी असोशिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष रमेश हनुमंते यांनी सांगितले की,  पावसामुळे बाजार पडला. अनेक व्यापा:यांवर निम्म्यांपेक्षा जास्त माल फेकून देण्याची वेळ आली. त्यांचे नुकसान झाले. गणोशोत्सव व त्यातच मालाची आवक कमी झाल्याने परिणामी किंमती वाढल्या. 
बटन गुलाब 2क् नगाचा एक गुच्छ 3क् ते 4क् रूपये दराने विकला  जात होता आता त्यांची किंमत कमी होऊन तो 25 रू.ना ग्राहकांना मिळत आहे. जरबेरा 8क् रू.  वरून आता 3क् ते 4क् रू. ना मिळत आहे.  फूल विक्रेते गुरनाथ पारनेर यांनी सांगितले की, गौरी विसजर्नाच्या दिवशी लिलीचा चमकी गुंफलेला हार एक हजार रू. किंमतीला विकला गेला. तर गुलाब व लिलीच्या पाकळयांचा हार 4क्क् रू. किंमतीला विकला गेला. 45 रूपयांपासून एक हजार रूपयार्पयत हारांच्या किंमती होत्या. 45 रू.चा  हार आता 25 रू. ना मिळत आहे. तर निशिगंधचा मोठा हार 25क् ते 3क्क् रू. ला मिळत होता. ही फूल महाग असल्याने हा हार आजही त्याच भावाने विकला जात आहेत.  
दादरला फुलांची मोठी बाजारपेठ आहे. कल्याण,कसारा आणि कजर्त परिसरातील फूल विक्रेते दादरला जात. कल्याणला सात विक्रेत्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला. कल्याण बाजार समितीत फूल मार्केट सुरू झाले. सात विक्रेत्यावरून फुल विक्रेत्यांचा संख्या आज मितीस 354 वर पोहचली आहे. जुन्नर, आळेफाटा, बोटा, अकोला, पुणो, बारामती, डहाणू, वसई आणि बंगलोरहून माल येतो.