शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यानंतर लातूर शहराला नळाने पाणीपुरवठा....

By admin | Updated: July 31, 2016 14:43 IST

गेल्या सहा महिन्यापासून लातूर शहराचा नळाने होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. मागच्या दोन दिवसासून पडलेल्या पावसामुळे मांजरा नदीत पाणी साठल्याले नळाचे पाणी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. ३१ : गेल्या सहा महिन्यापासून लातूर शहराचा नळाने होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. परंतु मागच्या दोन दिवसासून पडलेल्या पावसामुळे मांजरा नदीत पाणी साठल्याले नळाचे पाणी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रविवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक झाली. त्यात येत्या ४८ तासात नळाने पाणी देण्यासंदर्भातचा निर्णय घेण्यात आला.

पाणीटंचाईने देशभरात गाजलेल्या लातूरकरांसाठी आनंदाची बातमी येत आहे. गेली सहा महीने लातूरच्या प्रत्येक घराला टँररने पाणी देण्यात येत होते. निन्म तेरणा प्रकल्पातून दररोज २५ लाख लिटर आणि मिरजेहून वारणेतील दररोज २५ लाख लिटर असे ५० लाख लिटर पाणी शहरासाठी यायचे. हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून प्रतिकुटुंब २०० लिटरप्रमाणे सुरूवातीली ७० आणि त्यांतर टँकपचा आकडा दुप्पट म्हणजे १४० टँकरने वाटप केले जायचे. पावसाळ्याचे दोन महिने चांगले गेले तरी धरणे आणि तलाव कोरडेच असल्याने लातूरकरांचे धाबे दणाणले होते. परंतु मागच्या दोन दिवसात पडलेल्या तुफान पावसामुळे तेरणा आणि मांजरा धरणीतील पाणीसाठा वाढला आहे.

त्यात निजामकालीन योजना असलेल्या मांजरा धरणातील नागझरी साई प्रकल्पात चांगले पाणी थांबले आहे. थोड्याशा प्रयत्नाने लातूरला पाणी येऊ शकते हे समजताच महापालिकेच्या स्थायी समितीची रविवारीही तातडीची बैठक झाली. पाणीपुरवठा कर्मचार्यांचा सल्ला घेऊन आता लातूरला प़़नळांने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्थायी समितीचे चेअरमन विक्रांत गोजमगुंडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. रेल्वे सुरू ठेवणार की नाही हे गुलदस्त्यात मांजरा नदीत पाणी साठले असले तरी मांजरा धरण मात्र अद्याप कोरडे आहे. २२९ एमएमक्युब क्षमतेच्या या धरणातून लातूरला नियमित पाणीपुरवठा केला जातो. त्यातला पाणीसाठा वाढायला तयार नाही. सध्या ३१ ऑगस्टपर्यंत मिरजेहून येणार्या जलपरीला मुदतवाढ मिळाली आहे. नळाने पाणीपुरवठा करताना सध्या या जलपरीसह निम्न तेरणातून येणारे २५ लाख लिटर गृहीत धरण्यात आले आहे.