शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंची आपल्याच सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 19:15 IST

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केजी टू पीजी मोर्चा काढून युती सरकारवर टीका केली.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १५ - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केजी टू पीजी मोर्चा काढून युती सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांवर बोलताना त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह सरकारवर टीका केली. 
 
आधीच सरकार आणि आताच सरकार यामध्ये काहीच फरक वाटत नाही अशा बोच-या शब्दात त्यांनी टीका केली. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पण कुठलाही प्रश्न मार्गी लागला नाही अशी टीका आदित्यने केली. आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली असली तरी, त्यामध्ये शिवसेनेचाही सहभाग आहे.  
 
आदित्य ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे 
मुलांना शाळेत प्रवेश देताना त्यांच्या पालकांच्या मुलाखती का घेतल्या जातात ?, केजी प्रवेशाचा कायदा कधी होणार ? 
फक्त डिजीटल इंडियाच्या घोषणा नको, दप्तराचे ओझे कधी कमी होणार. 
नवी सरकार आले पण अपेक्षित बदल झाले नाहीत.