शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

आदित्य ठाकरेंची आपल्याच सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 19:15 IST

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केजी टू पीजी मोर्चा काढून युती सरकारवर टीका केली.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १५ - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केजी टू पीजी मोर्चा काढून युती सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांवर बोलताना त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह सरकारवर टीका केली. 
 
आधीच सरकार आणि आताच सरकार यामध्ये काहीच फरक वाटत नाही अशा बोच-या शब्दात त्यांनी टीका केली. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पण कुठलाही प्रश्न मार्गी लागला नाही अशी टीका आदित्यने केली. आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली असली तरी, त्यामध्ये शिवसेनेचाही सहभाग आहे.  
 
आदित्य ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे 
मुलांना शाळेत प्रवेश देताना त्यांच्या पालकांच्या मुलाखती का घेतल्या जातात ?, केजी प्रवेशाचा कायदा कधी होणार ? 
फक्त डिजीटल इंडियाच्या घोषणा नको, दप्तराचे ओझे कधी कमी होणार. 
नवी सरकार आले पण अपेक्षित बदल झाले नाहीत.