शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

जलयुक्तमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: May 25, 2017 01:49 IST

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना गती देण्याची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. नियोजनाप्रमाणे निश्चित केलेल्या सर्व कामांचे कार्यारंभ आदेश तातडीने जारी करुन जलयुक्तची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करावी. दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिला. जिल्ह्यातील जलयुक्तची निम्मी कामे कागदावरच असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारीच प्रसिद्ध केले होते. त्याची शिंदे यांनी दखल घेतली. शिंदे यांनी कामांची पाहणी करून आढावा घेतला. जिल्ह्यातील १९१ गावांमध्ये १६ हजार ७९५ कामांचे उद्दिष्ट आहे. त्यातील कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. २०१६-१७ मधील कामांवर मी समाधानी आहे. मात्र २०१७-१८ या वर्षात करावयाची कामे संथगतीने सुरू असल्याचे स्पष्ट करीत शासन निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.परंडा तालुक्यात जलयुक्त शिवार कामाच्या माध्यमातून अवैध पद्धतीने वाळू उपसा केला जात असून, दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागाने पंचनामा केलेल्या वाळूचा साठा रातोरात लंपास झाला आहे. या प्रकरणीही दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी दिली.