शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

जलयुक्तमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: May 25, 2017 01:49 IST

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना गती देण्याची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. नियोजनाप्रमाणे निश्चित केलेल्या सर्व कामांचे कार्यारंभ आदेश तातडीने जारी करुन जलयुक्तची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करावी. दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिला. जिल्ह्यातील जलयुक्तची निम्मी कामे कागदावरच असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारीच प्रसिद्ध केले होते. त्याची शिंदे यांनी दखल घेतली. शिंदे यांनी कामांची पाहणी करून आढावा घेतला. जिल्ह्यातील १९१ गावांमध्ये १६ हजार ७९५ कामांचे उद्दिष्ट आहे. त्यातील कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. २०१६-१७ मधील कामांवर मी समाधानी आहे. मात्र २०१७-१८ या वर्षात करावयाची कामे संथगतीने सुरू असल्याचे स्पष्ट करीत शासन निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.परंडा तालुक्यात जलयुक्त शिवार कामाच्या माध्यमातून अवैध पद्धतीने वाळू उपसा केला जात असून, दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागाने पंचनामा केलेल्या वाळूचा साठा रातोरात लंपास झाला आहे. या प्रकरणीही दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी दिली.