शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी प्रतिकूल

By admin | Updated: August 2, 2016 00:28 IST

अखंड महाराष्ट्राचा नारा देत शिवसेनेसह विरोधी आमदारांनी सोमवारी विधिमंडळ गाजवले. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वेगळ्या विदर्भाबाबत कोणताही प्रस्ताव

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ - अखंड महाराष्ट्राचा नारा देत शिवसेनेसह विरोधी आमदारांनी सोमवारी विधिमंडळ गाजवले. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वेगळ्या विदर्भाबाबत कोणताही प्रस्ताव शासनाकडे नसल्याची स्पष्टोक्ती दिली. वेगळ्या विदर्भाबाबत काही दिवसांपूर्वी आॅनलाइन लोकमतने पोल घेतला होता. या पाेलला वाचकांनीही प्रतिकूल कौल दिला होता.

यामध्ये स्वतंत्र विदर्भ हवा का? आर्थिक विकास, राजकीय प्रभाव इत्यादी गोष्टींचा प्रभाव आहे का? अशा विविध अंगांनी पाहणी करण्यात आली. या पोलमध्ये तब्बल सात हजारांपेक्षा वाचकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 56.7 टक्के सहभागींनी स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात कौल दिला. विशेष म्हणजे, या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते. तर तब्बल 81 टक्के सहभागी 15 ते 40 या वयोगटातील होते.

या पोलचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे...

- 56.7 टक्के लोक म्हणतात, विदर्भ स्वतंत्र व्हायला नको...

- 36.4 टक्के लोकांना वाटतं की विदर्भाचा महाराष्ट्रात विकास होणार नाही

- स्वतंत्र नसल्यामुळे विदर्भाचा विकास खुंटला आहे असं 38 टक्के लोकांना वाटतं.

- विदर्भ वेगळा झाला तर अन्यत्रही अशा मागण्या होतील असं 71.9 टक्के जनतेला वाटतं

-39.6 टक्के सहभागी विदर्भातले, 24 टक्के पश्चिम महाराष्ट्रातले तर 14.1 टक्के मराठवाड्यातले

-72.9 टक्के सहभागी नोकरी करणारे आहेत, तर 12.9 टक्के व्यावसायिक आहेत