शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

जि.प., पं.स.साठी ५५७ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 14, 2017 03:47 IST

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून तब्बल ३७३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून तब्बल ३७३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यांच्यासह अन्य पक्षातील ५५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. लढतींचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणांगण सभा, रॅली, आरोप- प्रत्यारोपांनी चांगलेच तापणार आहे. त्यामुळे पुढील सहा दिवस रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार आहे.निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बहुतांश राजकीय पक्षातील बंडोबांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यामुळे पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेल्या उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे राहिले होेते. बंडोबांना थंड करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी राजकीय डावपेच आखत त्यांना थंड करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १३५ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर ११८ पंचायत समितीच्या जागांसाठी २३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणामध्ये आता ३७४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.